पालखी सोहळ्यात औंध बाणेर बालेवाडी व्यापारी संघटने कडून खाद्यपदार्थ व पाणी वाटप

बाणेर : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मध्ये पंढरपूर कडे जात असताना उरुळी कांचन येथे औंध बाणेर बालेवाडी व्यापारी संघटने कडून खाद्यपदार्थ व पाणी वाटप करण्यात आले. ही सेवा गेल्या पंधरा वर्षापासून व्यापारी संघटना करत आहे.

खाद्यपदार्थ(राजगिरा वडी शेंगदाणा लाडू उपासाचा चिवडा. त्याचबरोबर बिस्किटे ) व 900 बॉक्स पाणी आलेल्या सर्व दिंड्यांना व दिंडी सोबत चालणाऱ्या भक्तांना वाटप करण्यात आले.
यावेळी प्रकाश तापकीर, भवरलाल चौधरी, पन्ना राम काग, वरदाराम भायल, जेठाराम गेलोत, दलपत सोयल आदी उपस्थित होते.

See also  औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून नववर्षाच्या स्वागतासाठी घाणीच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी