सध्या चर्चेत
राजकीय
मावळ व मुळशी तालुक्यात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी -जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण...
पौड : मावळ व मुळशी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील नागरी समस्या व...
पुणे-उपनगर
“RMC प्लांट्स बंद करा” – बावधनमध्ये नागरिकांचे जनआंदोलन; नगरसेवक दिलीप वेडेपाटील...
पुणे : बावधन बुद्रुक परिसरातील रहिवासी भागात सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट्समुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात आज स्थानिक नागरिकांनी मोठे...
योगीराज पतसंस्थेच्या वतीने महिला नगरसेविका, संचालिका व कर्मचार्यांचा सन्मान
बाणेर : योगीराज पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेतील महिला संचालिका व कर्मचार्यांचा नगरसेविका रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर,...
देश-विदेश
विकसित महाराष्ट्र २०४७ च्या ध्येयावर आधारित २०२६-२७ चा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री...
मुंबई, दि. ०६ : महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा ₹7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प शासनाने सादर केला असून तो “विकसित महाराष्ट्र 2047” या दीर्घकालीन...
पुण्यात वर्षा जल संधारण सक्तीचे करण्याची खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी
पुणे : महाराष्ट्रातील प्रमुख शहरी केंद्र असलेल्या पुण्यात वर्षा जल संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रभावी व सक्तीचे करण्याची तातडीची गरज असल्याचे मत...
छोट्या जाहिराती
पिंपरी-चिंचवड
ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाइन राज्यात सुरू
मुंबई : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा...
ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार, मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यास...
पिंपरी, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. ही जनगणना झाल्यानंतर ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना...
आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या जनसंवादामध्ये पिंपळे नीलख येथील स्मशानभूमी परिसर सुधारण्याचा विषय उपस्थित
पिंपरी : गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड प्रभागातील पिंपळे निलख येथील स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे हा विषय आम...
आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. २५ : देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल...
हिंजवडी आयटी पार्क, माण, मारुंजी परिसरातील समस्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
पुणे : राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी, माण, मारुंजी या भागाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी हिंजवडी फेज-१...




















































