देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान
भारतीयांच्या कायम स्मरणात राहील…

मुंबई : भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धात घाटकोपर कामराज नगरचे सुपुत्र जवान मुरली नाईक आणि देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र सचिन यादव वनंजे यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले.

See also  औंध मध्ये ॲड.डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वात काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन