मुंबई : भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धात घाटकोपर कामराज नगरचे सुपुत्र जवान मुरली नाईक आणि देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र सचिन यादव वनंजे यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले.
मुंबई : भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धात घाटकोपर कामराज नगरचे सुपुत्र जवान मुरली नाईक आणि देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र सचिन यादव वनंजे यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले.