देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान
भारतीयांच्या कायम स्मरणात राहील…

मुंबई : भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धात घाटकोपर कामराज नगरचे सुपुत्र जवान मुरली नाईक आणि देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र सचिन यादव वनंजे यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले.

See also  तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा शतशः आभारी आहे - चंद्रकांतदादा पाटील ; कोथरूड मधील कार्यकर्त्यांना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे साष्टांग दंडवत