शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस जी ह्यांची भेट घेत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी जालना घटनेची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली

मुंबई : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे शिंदे फडणवीस सरकारने मराठा आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठी चार्ज विरोधात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माननीय राज्यपाल रमेश बैस जी ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी ह्या घटनेची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

See also  काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याची गरज - विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार