योगीराज पतसंस्थेला बँकेचा दर्जा देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार- मिलिंद काळे
पुणे : योगीराज पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी बँक फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष सी. ए. मिलिंद काळे यांनी सदिच्छा भेट दिली....
बाणेर स्मशानभूमी रस्त्यावर पावसाचे पाणी साठल्यामुळे वाहतुकीला अडथळा; खाजगी बांधकाम व्यवसायकाने...
बाणेर : बाणेर स्मशानभूमी रस्ता येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठत असून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर 24...
बालेवाडी येथे पाण्यात डांबर टाकून पालिका डांबरीकरण ऐवजी डांबरटपणा करत आहे...
बालेवाडी : बालेवाडी परिसरात भर पावसात रस्त्यावर पाणी असताना पालिकेच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात येत असल्याने पाण्यात डांबर टाकण्याचा प्रकारामुळे रस्ते निकृष्ट दुरुस्त...
‘हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री’ – ज्येष्ठ साहित्यिक व मराठी...
पुणे: महाराष्ट्र राज्य शासनाचा हिंदी वा तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा निर्णय कर्मदरिद्री, बिनडोक आणि महाराष्ट्राचा घात करणारा असल्याचे परखड प्रतिपादन साहित्य संमेलनाचे...
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे वृक्षारोपण
बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने बालेवाडी परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. रस्त्याच्या कडेला, सोसायटीत, अमेनिटी स्पेस व मोकळ्या जागेत दरवर्षी झाडे लावण्यात...
धायरी येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
धायरी : धायरी येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खडकवासला विधानसभा काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग...
औद्योगिक उत्कर्षाकडे महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
मुंबई, दि. २५ : जगाच्या अनेक भागांत युद्ध आणि संघर्षाचं सावट आहे, मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकास केंद्रित वाटचाल...
पहिलीपासून हिंदीला आम आदमी पार्टीचा विरोध!
कोथरूड : महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी हिंदी भाषा पहिलीपासून ' अनिवार्य' केली. आप चा व इतर राजकीय पक्षांचा आणि शिक्षणतज्ञांचा विरोध पाहता शिक्षणमंत्र्यांनी...
‘आज स्त्री कितपत सुरक्षित आणि सबल – मुक्त असो की उंबऱ्या...
पुणे : मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी खर्च करायचा, ही मानसिकता बदलायला हवी. मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी सर्वाधिक खर्च केल्यास महिला स्वतःच्या पायावर...
आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या...
पुणे, दि. २५ : देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल...




















