कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावा! –...

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विकास आराखड्यातील रस्त्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावावेत, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले....

आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे थकीत २४०० कोटी तातडीने द्यावेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे...

पुणे : आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, राज्य सरकारने आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे थकीत २४०० कोटी रूपये तातडीने संस्थाचालकांना...

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान

अहिल्यानगर दि.०२:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने...

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

मुंबई, दि. ०२: मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि...

केंद्रीय अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

पुणे : आपल्या देशाचा कृषी विभाग अत्यंत महत्वाचा घटक आहे. अर्थमंत्र्यानी कृषी विभागाचं कौतुक केलं परंतु शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या हमी भाव...

मानव कल्याण, मनःशांतीसाठी जाणिवेच्या कक्षा अधिक रुंद व्हाव्यात – डॉ. टोनी...

पिंपरी/पुणे: "आयुर्वेद हे शाश्वत व प्राचीन शास्त्र आहे. वेदिक संस्कृती, भारतीय परंपरा, आयुर्वेदासारखे प्राचीन शास्त्र आणि त्याला तंत्रज्ञानाची मिळालेली जोड मानवी आरोग्यासाठी...

केंद्र शासनाचे या वर्षीचे बजेट सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारे, सर्वांना सोबत...

डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार - केंद्र शासनाचे या वर्षीचे बजेट सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारे, सर्वांना सोबत घेऊन विकास करणारे आहे. 12 लाखापर्यंत...

विकसित भारताची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प !- चंद्रकांतदादा पाटील

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प क्रांतिकारक अशा स्वरूपाचा आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे...

मध्यमवर्गीयांच्या संवेदनशीलतेचा विचार अर्थसंकल्पात – आमदार सिद्धार्थ शिरोळे

आमदार सिद्धार्थ शिरोळेपुणे : देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार असलेल्या मध्यमवर्गाचा संवेदनशीलतेने विचार अर्थसंकल्पात झालेला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करण्याचा निर्णय ऐतिहासिक...

आर्थिक पाहणी अहवालातील अपयशाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करणारे बजेट: मुकुंद किर्दत, आप

मुकुंद किर्दत, प्रवक्ता, आम आदमी पार्टीपुणे - या बजेटमध्ये अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गाला अपेक्षित आयकर सवलत मर्यादा 12 लाखापर्यंत वाढवली ही महत्त्वाची मागणी मान्य...