अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या प्रसारासाठी मेळाव्याचे आयोजन

पुणे :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुणे व सातारा कार्यालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचेमार्फत...

संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅलीचे आयोजन

पुणे, दि. २३: सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने...

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बोराडेवाडी, मोशी प्राधिकरण परिसरात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखू आदींचा सुमारे ६ लाख ४९ ...

नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

पुणे : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर...

‘एआय’, ऑटोमेशन तंत्रज्ञानाधारित कौशल्य आत्मसात करावीत – डॉ. जे. ए. चौधरी यांचा सल्ला; ‘माय...

पुणे : "कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय), ऑटोमेशन, डेटा सायन्स, चॅट जीपीटी, मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक रोजगारांवर परिणाम होत असला,...

ऐश्वर्य कट्ट्यावर जमली राजकारणापलीकडच्या किस्स्यांची मैफिल

कात्रज : राजकारणातले आणि राजकारणापलीकडचे असंख्य किस्से आणि हास्य कल्लोळात बुडालेली सकाळ... अशा धमाल आणि रंगतदार वातावरणात ऐश्वर्य कट्ट्याची मैफिल रंगली. कट्ट्याचे...

‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा सुनील माने यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे : केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्वसामान्य लोकांसाठी पाच लाखांचा आरोग्यविमा देऊ केला आहे. मात्र पुणे शहर आणि जिल्ह्यात त्याची...

बाणेर येथील बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बाणेर : बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडुन झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला....

देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार...

मुंबई : राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाने मंजूर केलेला सर्व निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी....

‘कार्तिकी वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी’ या उपक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर :- वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा नाश होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस त्यातून शेती पिकाचे मोठ्या...