विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मार्फत ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान...
पुणे : विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मार्फत ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान ३५ वा राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह सालाबाद प्रमाणे यावर्षीही...
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील श्री काळुबाई माता मंदिर येथे स्वच्छता अभियान
गुलटेकडी : गुलटेकडी मार्केट यार्ड आपल्या परिसरातील श्री काळुबाई माता मंदिर येथे मंदिर स्वच्छता अभियान श्री रामभक्त गणेश शेरला व राष्ट्रीय स्वयंसेवक...
गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाद्वारे समृद्ध राष्ट्राची निर्मिती-राज्यपाल
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्नपुणे दि.१७- गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे...
शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न-पणन मंत्री अब्दुल सत्तार
पुणे, दि. १७ : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल,...
नागरिकांना विकासाची हमी देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा घरोघरी-केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार...
पुणे :- स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करत असताना २०४७ पर्यंत देशाचा समावेश विकसित देशांच्या यादीत केला जावा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा...
शहरी गरीब कार्डसाठी मुदतीचे बंधन नको – सनी निम्हण
पुणे : शहरी गरीब कार्डसाठी मुदतीचे बंधन नको व या योजनेवरील वैद्यकीय उपचार खर्चाची मर्यादा वाढविण्याची मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी...
पुण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा सुनील माने यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
पुणे : पुणे शहरात सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या लक्षात घेता आगामी काळात पुणे शहराला परिपूर्ण बनवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा अशी...
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुडमधील मृत्यूंजय मंदिराची साफसफाई
मनाच्या शुद्धीप्रमाणे पूजास्थळांची स्वच्छता आवश्यक असल्याचे आवाहनपुणे : अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय...
महाराष्ट्र सरकारचा ग्रामीण भागातील सरकारी शाळा बंद करून स्वतःचा मंत्र्याच्या खासगी...
पुणे : ग्रामीण भागातील जवळपास २.१७ लाख विद्यार्थी यांच्यावर अन्याय चालू आहे. जवळपास १० दिवसापासून विद्यार्थी शिक्षण आयुक्तालय पुणे समोर फुटपाथवर...
परदेशात स्थलांतरीत झालेली बुद्धीवान पिढी पुन्हा भारतात येण्याचा काळ येईल- राज्यपाल
पुणे : भारताला २०४७ पर्यंत विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्र बनविण्याची क्षमता युवकांमध्ये असून एक काळ असा येईल की परदेशात अधिक चांगल्या संधींसाठी...




















