शताब्दी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराचा समारोप

पुणे :  श्रामणेर शिबिरामध्ये युवकांच्या मनाची जडणघडण योग्य प्रकारे आणि संबंधित विषयांच्या तज्ञ लोकांकडून झाल्यामुळे अशा युवकांची नक्कीच वैयक्तिक, सामाजिक आणि धार्मिक...

गायकीतला रियाज हाच स्पर्धेत यश देत असतो – अपर्णा संत

पुणे :" गायकीतला सातत्याचा रियाज हाच कुठल्याही स्पर्धेत यश देत असतो. जी गाणी आपण स्पर्धेत गातो ती गाणी मूळ गायकांनी खूप परिश्रम...

कोथरूडमधील धोकादायक नाल्यांची इंडिया फ्रंट आघाडीच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी

कोथरूड : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर कोथरूड परिसरातील ओढे-नाले साफसफाई कामांची पाहणी आज इंडिया फ्रंट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली....

रामकृष्ण मिशन मुंबईच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण

मुंबई : शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे...

साईचौक ते मधुबन बालेवाडी या रस्त्यावरच मांस टाकले जात असल्याने नागरिक त्रस्त

बालेवाडी : साईचौक ते मधुबन बालेवाडी या रस्त्यावरील पदपथावर दररोज दिसणारे मटन चिकनशाॅपमधील निरुपयोगी झालेल्या जिवांचे अवशेष मांसाचे तुकडे टाकले जात असून...

कसबा भाजपतर्फे व्यापाऱ्यांचा सत्कार

पुणे - व्यापारी दिनानिमित्त कसबा विधानसभा मतदारसंघातील विविध व्यावसायिकांना भेटून काल (शनिवारी) स्थायी समितीचे माजी  अध्यक्ष हेमंत रासने यांनी शुभेच्छा दिल्या आणि...

मनुस्मृति विरोधात आप महाराष्ट्रभर आंदोलन करणार

पुणे : पुणे आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद डॉ.शोभा खंदारे महासंचालक  यांना निवेदन सादर करण्यात आलेआपण नेमकं...

बाणेर येथे रूफ टॉप हॉटेल व अनाधिकृत बांधकामावर कारवाई

बाणेर : बाणेर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर  बांधकाम विकास विभाग झोन ३  यांचेमार्फत पोलीस...

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत – डॉ....

पुणे : आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी म्हणजे चालता बोलता भिमागीतांचा वारसाच. त्यांच्या गायकीने तळागाळातील जनते पर्यंत डॉ....

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार

मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा...