अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले प्रा. हरी नरके...
पुणे : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वैकुंठ स्मशानभूमी येथे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा.हरी नरके यांच्या...
महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती...
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ
मुंबई : “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या...
हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांच्या सुटकेसाठी मुळशीत मोर्चा
मुळशी : हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांच्या सुटकेसाठी मुळशी तहसील कार्यालयावर सकल हिन्दु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.धनंजय देसाई यांनी आपली...
ज्येष्ठ लेखक विचारवंत हरी नरके यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हरी नरके यांचे निधन झाले ते 60 वर्षांचे होते. मुंबईमधील बीकेसी येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी...
लोकसहभागातून ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम उत्साहात राबविणार-अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
पुणे :- पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती...
जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात पंचप्रण शपथ घेतली जाणार
पुणे :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम...
बारामती मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांचा प्रश्ना संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासदार सुप्रिया...
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रश्नांबाबत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची खासदार सुप्रिया सुळे...
जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
पुणे : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून...























