अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी...
मुंबई : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र / वर्षाचे सत्रकर्म...
गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री...
अहमदनगर : गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन...
सावित्री महिला बचत गटाने राबविले आरोग्य शिबिर;नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बाणेर: बाणेर गावात नाईक नवरे कॅम्प येथे सावित्री महिला बचत गटाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावित्री महिला...
“पक्षी दूर देशी गेलं” कार्यक्रमाद्वारे पद्मश्री ना.धो.महानोरांना आदरांजली
मुंबई : मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी व गीतकार, पद्मश्री ना.धों.महानोर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी ‘पक्षी दूर देशी...
कात्रज भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे मोफत वाटप
कात्रज : शिक्षणाची तळमळ असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा वेळ वाचण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, शांतता कमिटी, लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, आणि...
कात्रज येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
कात्रज : माय माऊली केअर सेंटर लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, लायन्स क्लब पुणे चतुर्श्रुंगी लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंद नगर...
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक...
मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. दि.९ सप्टेंबर २०२० ते ५ मे...
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन साजरा
कोथरूड - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा केला गेला. भारतीय वायु...
औंध मध्ये मनसेच्या वतीने खड्ड्यांमध्ये झाड लावत आंदोलन
औंध: मनसेच्या वतीने औंध रोड येथील स्पायसर कॉलेज समोरील रोड, व औंध येथील परिहर चौका मध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रशासना...
‘अभंग एकविशी’ तून संत तुकाराम महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचतील – उपमुख्यमंत्री...
मुंबई, दि. १६ : जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते ‘अभंग एकविशी’ पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद...



















