पिंपळे जगताप, ग्रामपंचायत शांतता बैठक संपन्न

शिरूर : पिंपळे जगताप, ग्रामपंचायत शांतता बैठक पार पडली. यावेळी गावातील सामाजिक ऐक्य ठेवण्यासाठी सुचना व मार्गदर्शन करण्यात आले.

न्या. संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

नागपूर : राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप...

साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट

नागपूर : अमळनेर, जि. जळगांव येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि त्यांच्या पत्नी अरुणा...

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र मागे राहणार नाही– चंद्रकांतदादा पाटील

नागपूर, दि.१८ : राज्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रचार, प्रसिद्धी आणि अंमलबजावणीत राज्य मागे राहणार नसल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा...

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत...

पुण्याची मुंबई होऊ नये यासाठी हडपसर येथे जनजागृती अभियान

हडपसर : मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती आणि महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये "पक्ष कोणताही असो- आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे" या...

हक्क, कर्तव्यांबाबत सदैव जागरुक राहण्याची गरज – विधानमंडळ सचिव विलास आठवले

नागपूर, दि. १७ : संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्च स्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात कायदे, नियम, ध्येयधोरणे...

अयोद्धेवरून आलेल्या श्रीराम अक्षताचे हर्ष उल्हासात स्वागत

पुणे : २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येमध्ये श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोद्धेवरून आलेल्या अक्षतांचे आगमन आज पुण्यातील विद्यापीठ भागात झाले. त्या अक्षतांचे...

भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! -नामदार चंद्रकांत पाटील

कोथरूड : भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे एक जबाबदारी आणि अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने त्या जबाबदारी आणि अपेक्षांचे योग्यप्रकारे निर्वाहन करावे;...

भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल-केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज...

पुणे : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'विकसित भारत संकल्प यात्रा' भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत...