३५० व्या श्रीशिवराजाभिषेका निमित्त लेह(खारदूंगला पास)ते कन्याकुमारी सायकल मोहीम २०२३ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सत्कार
बाणेर : ३५० व्या श्रीशिवराजाभिषेका निमित्त लेह(खारदूंगला पास)ते कन्याकुमारी सायकल मोहीम २०२३ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बाणेर येथील श्रीबाणेश्वर मंदिराच्या सभागृहात सर्व...
महाविकास आघाडीची मराठा आरक्षण विषयावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पदाधिकारांनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन जरांगे-पाटील यांचे उपोषण, आरक्षण व राज्यातील...
महाराष्ट्राला देशातील सर्वात प्रगतशील व आकर्षक औद्योगिक राज्य बनविण्यात कामगारांचा सिंहाचा वाटा – राज्यपाल...
मुंबई :- कामगारांचे समर्पण, त्याग आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्य झाले आहे.मुंबईला देशाची आर्थिक राजधानी करण्यात आणि देशातील...
खादी ग्रामोद्योगमार्फत ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने वंचित विकास संस्थेच्या माध्यमातून 'आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी' या विशेष प्रदर्शनाचे १ ते ५...
जाळपोळीच्या घटनां पाहता गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा – खासदार सुप्रिया...
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात ४० दिवसांत निर्णय घेऊ असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. जी परिस्थिती आज ओढावली आहे. त्याला ट्रिपल इंजिन खोके...
लसीकरणाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
पुणे : नियमित लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी पुण्यातील हॉटेल कॉनरॅड येथे विविध राज्यातील प्रतिनिधींच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. युएसएआयडी...
सरकारने मराठा समाजाची फसवणूक करू नये – युवराज दिसले
मराठा समाजाच्या पसंतीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीचे निर्णय सांगितले. हे निर्णय मराठा समाजात निराशा निर्माण करणारे आहेत.
मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 30 - मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती श्री.भोसले, श्री.गायकवाड आणि श्री.शिंदे यांची समिती गठीत...
महामेट्रोला मनपा नोटीसा देऊन थकली पण कारवाई का नाही?: मेट्रोच्या मनमर्जी विरोधात आम आदमी...
पुणे : महामेट्रोचे पदाधिकारी महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील तरतुदींचा अभ्यास न करताच आपली कामे दामटत असल्याने जनतेचे कोट्यावधीचे नुकसान होत असल्याचा आरोप करत...
औंध बाणेर बालेवाडी पाषाण आदी गावांमध्ये राजकीय गावबंदी व पुणे विद्यापीठ चौकात 31 ऑक्टोबर...
पुणे : सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा औंध,बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी , सुस , महाळुंगे , बोपोडी ,छत्रपती शिवाजी महाराज...
























