निवासी मिळकत धारकांना 40 टक्के कर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत...
पुणे : पुणे महापालिकेतील निवासी मिळकत धारकांना ४० टक्के कर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी पुणे...
मुकुंद किर्दत यांची आम आदमी राज्य प्रवक्ते पदी नेमणूक!
पुणे : गुजरातचे नेते गोपाल इटालिया यांनी आप महाराष्ट्राचे सह प्रभारी पद घेतल्यावर पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल केले आहेत. आज पुण्याचे मुकुंद...
नामदेवराव जाधव राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचे तोतया वंशज,- रोहित पवार
पुणे : नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा...
आळंदीतील कोकरे महाराज यांचे उपोषण बाराव्या दिवशी मागे
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील विविध समस्येसह समान नागरी कायदा, सर्वाना मोफत शिक्षण, गोशाळेस जागा, अनुदान, आदी मागण्यांसाठी १ नोव्हेंबर पासून इंद्रायणी नदी...
अपंग निराधार नागरिकांना दीपावली फराळाचे वाटप
कोथरूड : दिपावलीच्या निमित्ताने अंपग संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांना दिपावली फराळ वाटप करण्यात माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात...
कृषिमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार झाला हलका
मुंबई : – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध...
बाणेर करांची दिवाळी पहाट फुलली ज्योती कळमकर आयोजीत सुधीर फडके यांच्या...
बाणेर : श्रीनाथ सोशल फाउंडेशन व माजी नगरसेविका सौ.ज्योती गणेश कळमकर आयोजित प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांचा दिवाळी पहाट "गीत रामायण" संगीत...
योगीराज पतसंस्थेचे मदत करणारे हात हे खूप मोठे आहेत : मेधा...
बाणेर : शिक्षणासाठी असलेल्या अडचणी सोडवणे खूप महत्त्वाचे काम आहे. कर्ज देणंघेणं आर्थिक व्यवहार या बऱ्याच पतसंस्था करतात. आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाषाण नगराचे दिवाळी स्नेहमिलन
पाषाण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाषाण नगराचे दिवाळी स्नेहमिलन व दिवाळी फराळ संपन्न झाले. यावेळी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर...
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ईशाळवाडीच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
पुणे :ईर्शाळवाडीच्या दुर्घटनेत आपल्या आप्तांना गमावलेल्या मुलांना शहरातील प्रत्येक घराशी जोडण्याची गरज आहे. जेणेकरुन त्यांना कुटुंबाचं प्रेम आणि माया मिळू शकेल, असे...




















