सनी विनायक निम्हण आयोजित भव्य रक्तदान शिबिरातून मानवतेला मानवंदना: ११०४ रक्तदात्यांचे रक्तदान
सोमेश्वरवाडी : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने सोमेश्वर मंदिर प्रांगण, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे अक्षय ब्लड बँकेच्या...
देशभरातील एसआरए सारख्या योजनांचा पुनर्विचार व्हावा यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी चर्चा करणार...
पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन कायदा म्हणजे एसआरए ने महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. अतिश्रीमंत बिल्डरला अधिक श्रीमंत करण्याची योजना म्हणजे एसआरए स्किम ठरत...
महाराष्ट्रात लोकशाही पराभूत झाली नाही, तिचा निर्घृण खून करण्यात आला: रमेश चेन्नीथला
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीबाबत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आकडेवारीसह मांडलेले सत्य हा फक्त निव्वळ लेख नाही...
निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, घोटाळा नाही तर चौकशी का करत नाही ? –...
मुंबई : निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, घोटाळा नाही तर चौकशी का करत नाही ? भाजप नेत्यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा राहुल गांधी...
राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक : डॉ. रमेश पानसे
पुणे : शिक्षणक्षेत्राविषयी कुठल्याही राजकीय पक्षावर विसंबून राहण्याची सध्याची परिस्थिती नाही. राजकीय क्षेत्राइतकी अनैतिकता दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात नाही. हे राजकीय अनैतिकतेचे काळे...
जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार
पुणे: पुण्यनगरीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उपनगरात भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ वाढवावी, या माजी...
जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाई टेकडी स्वच्छता अभियान
बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, तुकाई टेकडी स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता करण्यात आली. तुकाई...
केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र १४ जून रोजी साजरा करणार १०९ वा स्थापना...
खडकवासला : केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सी.डब्ल्यू.पी.आर.एस.) १४ जून २०२५ रोजी आपला १०९ वा स्थापना दिन साजरा करत आहे. ज्यामध्ये...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व कर्तुत्वाची सर्वांनी आठवण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
अभियांत्रिकी ही केवळ यंत्रांची नव्हे, तर माणसांच्या समस्या सोडवण्याची कला आहे!— प्रा. मिलिंद जोशी
पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ प्रेरणादायी आणि भावूक वातावरणात पार पडला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख...
























