कोथरूडमध्ये भीम जयंती निमित्त ऐतिहासिक महाबुद्धवंदना; पहलगाम हल्ल्यामधील मृतांना श्रद्धांजली

पुणे :  कोथरूड भीम महोत्सव समिती आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त ऐतिहासिक महाबुद्धवंदना हा सामूहिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी...

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात...

पुणे विमानतळावर आता १० रुपयांत चहा, २० रुपयांत वडापाव !

पुणे : उडान याेजनेच्या माध्यमातून छाेटी व माेठी शहरे एकमेकांशी जाेडली जात अाहे. या याेजनेच्या माध्यमातून दीड काेटी नागरिकांनी मागील दाेन ते...

गुरुवर्य गजानन पाटील क्रीडा पुरस्कार सोहळ्यात खेळाडूंचा गौरव

पुणे : शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित माजी क्रीडा अधिकारी आणि मार्गदर्शक गुरुवर्य गजानन मारुती पाटील यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त पत्रकार भवन सभागृहात क्रीडा...

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाषाण येथे निदर्शने

पाषाण : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याकरिता व दहशतवादी पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी...

बालगंधर्व रंगमंदिर कला दालनातील चित्र प्रदर्शनाचे मुरलीधर लाहोटी यांच्या हस्ते उद्घाटन

खडकवासलाः बालगंधर्व रंगमंदिर कलादालनामध्ये सुमारे आठ ते नऊ कलाकारांनी सहभाग घेऊन नुकतेच चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी...

ॲड पांडुरंग थोरवे यांना वारकरी सेवा सन्मान पुरस्कार २०२५ प्रदान

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षे व जगत्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन...

डॉ. नमिता कोहक यांचे बाणेर येथे समर्थ व्याख्यानमाला व कपिला अखिला क्लब हाऊसच्या वतीने...

बाणेर : समर्थ व्याख्यानमाला 6 वे सत्र आणि  कपिला अखिला क्लब हाऊस, बाणेर  यांच्यावतीने क्लब हाऊस कपिला अखिलाबाणेर इथे " डॉ. नमिता...

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास...

सेवाभावी संस्थामुळे माणुसकी जिवंत आहे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार

पुणे : सेवाभावी संस्था समाजात सामाजिक कार्य करताना माणसे जोडण्याचे कार्य करतात. या सेवाभावी संस्थामुळे माणुसकी जिवंत आहे असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ...